लाडक्या बहीणींना खुशखबर, eKYC बाबत मोठा निर्णय
लाडक्या बहीणींना खुशखबर, eKYC बाबत मोठा निर्णय
Read More
अतीव्रुष्टी-भरपाई सर्व जिल्हे यादी आली, कोनत्या जिल्ह्याला किती मदत
अतीव्रुष्टी-भरपाई सर्व जिल्हे यादी आली, कोनत्या जिल्ह्याला किती मदत
Read More
गजानन जाधव यांचा हवामान अंदाज ; राज्यात वादळी पावसाची शक्यता.. या जिल्ह्यात
गजानन जाधव यांचा हवामान अंदाज ; राज्यात वादळी पावसाची शक्यता.. या जिल्ह्यात
Read More
लाडक्या बहीणींचा हप्ता 2100 होनार, पहा ताजी अपडेट
लाडक्या बहीणींचा हप्ता 2100 होनार, पहा ताजी अपडेट
Read More

खरडून गेलेल्या जमिनीसाठी मोठी भरपाई मंजूर: १५ जिल्ह्यातील ८८ हजार शेतकऱ्यांना दिलासा

खरडून गेलेल्या जमिनीसाठी मोठी भरपाई मंजूर: १५ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा

 

राज्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः ज्या जमिनी खरडून गेल्या आहेत, अशा बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने नुकसानीची भरपाई मंजूर केली आहे. १५ जिल्ह्यातील एकूण ८८,६४९ शेतकऱ्यांसाठी १२३ कोटी ४४ लाख ५७ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास १७ ऑक्टोबर २०२५ रोजी शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आला आहे.

Leave a Comment